top of page
Search
  • Writer's pictureNilesh Patil

रॉलेट सत्याग्रह-

रॉलेट सत्याग्रह-

जुलमी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध लढा देणे हा भारताचा अमूल्य वारसा आहे. काळे कायदे करणाऱ्या ब्रिटीश राजवटीविरोधात भारताने प्रचंड विशाल लढा दिला, या लढ्यासमोर ब्रिटीशांना गुडघे टेकावे लागले.



6 views0 comments
bottom of page