आज महाराष्ट्राचे पर्यटन व पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरेजी यांच्याशी कोल्हापुरातील पर्यटनासंदर्भात सविस्तर चर्चा केली. यावेळी, कोरोना संकटानंतर पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी व कोल्हापुरातील पर्यटन वाढीसाठी नवीन संकल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
- आ. ऋतुराज पाटील
![](https://static.wixstatic.com/media/b5306c_39a3f90128154f76b8d65d42bec5e045~mv2.jpg/v1/fill/w_147,h_99,al_c,q_80,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b5306c_39a3f90128154f76b8d65d42bec5e045~mv2.jpg)