पाचगावच्या काही भागांमध्ये पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नसल्याची तक्रार माझ्याकडे आली होती याच अनुषंगाने आज संबंधित प्रशासकीय अधिकारी व पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन या भागातील नागरिकांना पुरेश्या प्रमाणात पाणी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या.
आ. ऋतुराज पाटील
![](https://static.wixstatic.com/media/b5306c_eef1d0c2541041dc9c0a0a1226bdf7b0~mv2.png/v1/fill/w_48,h_34,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b5306c_eef1d0c2541041dc9c0a0a1226bdf7b0~mv2.png)