दक्षिण मतदारसंघातील ज्या लोकांचे रेशन कार्ड नाही अशा १० हजार कुटुंबांना प्रत्येकी ५ किलो गहू आणि ५..
मला खात्री आहे, आई अंबाबाईच्या आशीर्वादाने हा काळ पण लवकरच निघून जाईल आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एका निरोगी वातावरणात पुन्हा नवी सुरवात करू.
- आ. ऋतुराज संजय पाटील