कोरोनाच्या संकटकाळात महिन्याहून अधिक काळ रिक्षा व्यवसाय बंद असल्याने हातावरचे पोट असणाऱ्या हे रिक्षा व्यासायिक हबकून गेले आहेत. या संकटाच्या काळात त्यांना राज्य सरकारने १० हजार रुपये मदत द्यावी व कर्जाच्या हप्त्यातही सवलत मिळावी अशी मागणी मा. मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
![](https://static.wixstatic.com/media/b5306c_52603817db4e42c7acae733f7a0cdfd1~mv2.png/v1/fill/w_53,h_77,al_c,q_85,usm_0.66_1.00_0.01,blur_2,enc_auto/b5306c_52603817db4e42c7acae733f7a0cdfd1~mv2.png)