केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादलेल्या काळ्या कायद्यांविरोधात महाराष्ट्राचे प्रभारी मा. एच. के. पाटीलजी, प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरातजी, माजी मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाणजी, कृषीराज्यमंत्री ना. विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी सर्व सेलचे प्रमुख आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून आलेल्या शेतकरी बांधवांच्या सहभागाने कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने 'भव्य ट्रॅक्टर रॅलीचे' आयोजन करण्यात आले होते.
- आ. ऋतुराज पाटील
Comentários