लॉकडाऊन कोरोनावर हल्ला नव्हता. लॉकडाऊन भारतातील गरिबांवर हल्ला होता........
- Nilesh Patil
- Sep 9, 2020
- 1 min read
लॉकडाऊन कोरोनावर हल्ला नव्हता. लॉकडाऊन भारतातील गरिबांवर हल्ला होता. आपल्या तरुणांच्या भविष्यावर हल्ला होता. लॉकडाऊन मजूर, शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांवरती हल्ला होता. आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेवर हल्ला होता.
Comentários