रॉलेट सत्याग्रह-
- Nilesh Patil
- Oct 11, 2020
- 1 min read
रॉलेट सत्याग्रह-
जुलमी आणि हुकूमशाही राजवटीविरुद्ध लढा देणे हा भारताचा अमूल्य वारसा आहे. काळे कायदे करणाऱ्या ब्रिटीश राजवटीविरोधात भारताने प्रचंड विशाल लढा दिला, या लढ्यासमोर ब्रिटीशांना गुडघे टेकावे लागले.
Comments