top of page
Search

यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या कोल्हापूरच्या चार रत्नांचा आज पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील.....

नुकताच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळविलेल्या कोल्हापूरच्या चार रत्नांचा आज पालकमंत्री सतेज (बंटी) पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. मला विश्वास आहे, कठोर मेहनत व भक्कम आत्मविश्वाच्या जोरावर या सर्वांनीं मिळविलेल्या या जनसेवेच्या संधीचे सोनं व कोल्हापूरच्या परंपरेला साजिशी कामगिरी ते नक्की करतील. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

- आ. ऋतुराज पाटील



0 views0 comments
bottom of page