top of page

आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते.

  • Writer: Nilesh Patil
    Nilesh Patil
  • Sep 30, 2020
  • 1 min read

आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते.

तेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अहमदाबादेतील कामगारांनी इंग्रज राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडले.

शेतकरी - कामगार यांच्या एकतेचा तो वारसा आजही जीवंत आहे.



 
 
 

Comments


bottom of page