आजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते.Nilesh PatilSep 30, 20201 min readआजपासून जवळपास १०० वर्षांपूर्वीदेखील महामारी दरम्यान हुकुमशाही शक्तींचे वागणे आत्तासारखेच होते.तेव्हा महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात अहमदाबादेतील कामगारांनी इंग्रज राजवटीला गुडघे टेकायला भाग पाडले. शेतकरी - कामगार यांच्या एकतेचा तो वारसा आजही जीवंत आहे.
Comments